382 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
बेरोजगारांचा कल सरकारी नोकरीकडे अधिक असतो.त्यात वावगे काहीच नाही.पण आजकाल सरकारी नोकरी मिळणे अतिशय कठीण झाले आहे. त्याऐवजी बेरोजगारी व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. विशेषतः ग्रामीण भागात व्यवसायाला पसंती देऊन परिसराच्या विकासाला हातभार लावायला हवा.असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
