631 Post Views
देवळाली कॅम्प, प्रतिनिधी
लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणुन भारताकडे पाहीले जाते. आजही भारातील सर्व नागरिकांचा लोकशाहीवर अतूट विश्वास आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संविधान आहे. त्यामुळेच आज आपल्याला लोकशाही बळकट असल्याचे दिसून येते. असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी केले.
