649 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
मन संवादाच्या माध्यमातून महिलांना सकारात्मक जीवनशैली कशी अंगीकारावी यासाठी मदत मिळते. मनाच्या संवादाने महिलांना आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त होते. आपल्या मनाला जो ओळखतो त्याला खरे , खोटे, अवास्तव, वास्तव समजते. थोडक्यात जो स्वतःच्या मनाला ओळखायला शिकतो त्याला त्याचे खरे अस्तित्व समजते. असे प्रतिपादन डॉ. वृषिनीत सौदागर यांनी केले.
