423 Post Views
नाशिकरोड उमेश देशमुख
महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसते. शेतीमध्ये भांडवल अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुधारित मशागत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. परिणामी आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते अश्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
नांदूर मानूर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त विश्वास पात्र महारुद्र नर्सरी
